मावळा सामाजिक प्रतिष्ठान तर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

नाशिक : कोरोना महामारीने गेल्या दीड वर्षापासून थैमान घातले आहे. या कालावधीत रुग्णांना मोठ्या प्रमाणत रक्ताची गरज भासत आहे. परंतु

Read more

खळबळजनक ! राज्यात डेल्टा प्लस व्हेरिअंटमुळे ५ जणांचा मृत्यू; ६६ जणांना लागण

आता पर्यंत कोरोना विषानुचा हाहाकार ओसरत नाही त्यातच आता राज्यात कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस व्हेरिअंटचे आतापर्यंत ६६ रुग्ण आढळून आले आहेत. 

Read more

पंकजा मुंडे यांचं स्वातंत्र्य दिनानिमित्त अनोख आयोजन

मुंबई : स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जनतेला 15 ऑगस्ट  रोजी परळी येथील वैद्यनाथ मंदिराच्या येथे होणार्‍या ‘जन

Read more

धक्कादायक !औरंगाबाद येथे भंडाऱ्याच्या कार्यक्रमात शेकडो लोकांना विषबाधा

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील तुर्काबाद खराडी गावात शेकडो लोकांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबादेतील तुर्काबाद खराडी येथे भंडाऱ्याचा

Read more

12 आमदारांच्या नियुक्तीबाबत आज मोठा निर्णय

मुंबई : महाविकास आघाडीच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने विधानपरिषदेतील 12 नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीबाबत 6 नोव्हेंबर 2020 रोजी 12 नावांची यादी

Read more

पंकजा मुंडेंना अडचणीत आणणारा चिक्की घोटाळा पुन्हा एकदा चर्चेत

मुंबई : तत्कालीन राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी २०१५ मध्ये अंगणवाडीच्या वस्तूंसाठी नियम डावलून

Read more

शालेय शिक्षण शुल्कामध्ये १५ टक्के कपात,राज्यसरकारचे आदेश जारी

मुंबई : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षण सुरू असून देखील पूर्ण शुल्क आकारण्यावर अनेक पालकांनी आक्षेप घेतला होता. करोनामुळे अडचणीत

Read more

१७ ऑगस्टपासून शाळा सुरू होणार नाही; शिक्षण विभागाच्या निर्णयाला स्थगिती

मुंबई : येत्या १७ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्यात येतील असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याची

Read more

..तर महाराष्ट्रात पुन्हा कडक लॉकडाऊन ,आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

मुंबई : राज्यात रुग्णसंख्येचा दर कमी असणाऱ्या ठिकाणी ही शिथिलता देण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. त्यासंदर्भात आज मंत्रिमंडळ

Read more

हॉटेल, रेस्टॉरंट्स,आणि मॉल्सलाही रात्री १० वाजपेर्यंत सुरू ठेवण्यास राज्य सरकारची परवानगी

अटी शर्थी लागू मुंबई : १५ ऑगस्टपासून राज्यभरातील हॉटेल,रेस्टॉरंट्स, मॉल्सलाही रात्री १० वाजपेर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे. परंतु ही

Read more